कायमस्वरूपी पाणी लागावे म्हणून विंधन विहीर हजार फूट किंवा त्याखाली जेव्हा घेतली जाते तेव्हा फक्त धुरळा आणि गरम वाफ बाहेर येते. पृथ्वीच्या भूगर्भाशी पाण्याच्या आशेने अशी छेडछाड करणे अतिशय चुकीचे…
अॅड. गिरीश राऊत
१३ मे या एका दिवशी देशात ८० माणसे वादळात बळी गेली. राजस्थान व उत्तर प्रदेशात धुळीची वादळे, हिमायलात हिमवृष्टी, त्यामुळे केदारनाथ यात्रा बंद, पंजाबमध्ये अवकाळी पावसाने दीड लाख पोती गहू…
अनेक वाहतूक माध्यमांचा समावेश असलेला ‘विरार ते उरण’, ‘मल्टिमोडल काॅरिडाॅर’ करण्यास सरकार सरसावले आहे. नैसर्गिक संसाधनांचा नाश करणारा हा प्रकल्प करतानाच जागतिक बँक, दुष्काळ निवारणाला मदत करणार, भुकेचा प्रश्न सोडवणार,…
अशी होती शेती… “शेती करा – औद्योगिकीकरण व शहरीकरण थांबवा!”
भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकऱ्यांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेती तज्ज्ञ…
मुंबई व इतर शहरे का बुडतात? सतत दुर्घटना का घडतात ?
या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासून दूर असलेल्यांनादेखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे…
काल झालेल्या पावसाला प्रसारमाध्यमे ‘मान्सूनपूर्व सरी’ म्हणतात. मान्सूनच्या नियमित वेळेच्या काही दिवस आधी पडल्याने याला मान्सूनपूर्व म्हणताना, असा पाऊस काही वर्षांपूर्वी पडत नव्हता आणि आता अवकाळी पाऊस तर वर्षभर देशभर…
युरोप, अमेरिका, जपानने नाकारले ते भारताने स्वीकारले जैतापूर प्रकल्प म्हणजे देशद्रोह, मानवद्रोह, सृष्टिद्रोह
अमेरिकेने १९७९ सालात झालेल्या ‘थ्री माइल्स आयलंड’वरील अणुभट्टी दुर्घटनेनंतर नवी अणुभट्टी बांधली नाही. युरोपातील व जगातील अनेक देशांना सन १९८६मध्ये रशियातील (तेव्हाचे सोविएत युनियन) ‘चेर्नोबिल’ येथे झालेल्या भट्टी वितळण्याच्या (Meltdown)…
१३ मे या एका दिवशी देशात ८० माणसे वादळात बळी गेली. राजस्थान व उत्तर प्रदेशात धुळीची वादळे, हिमालयात हिमवृष्टी, त्यामुळे केदारनाथ यात्रा बंद, पंजाबमध्ये अवकाळी पावसाने दीड लाख पोती गहू…
विदर्भ-मराठवाड्यात टेनिस बाॅलच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गारांच्या रूपाने अनेकांवर मृत्यूने घाला घातला. माणसे व पिके उध्वस्त झाली.
बी.टी. जी.एम. बियाण्यांचा कापूस, किडीला तोंड देऊ शकत नाही. त्यात बदलत्या तापमान, आर्द्रता इ.मुळे कीड, बुरशीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. बोंड अळीमुळे कापूस गेला. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटी पडलेल्या थंडीमुळे तुरीचे…
रोजगारनिर्मिती करण्याच्या कल्पनेने सर्वांना पछाडले आहे. पृथ्वीवर मानव सोडून इतर कोणताही सजीव रोजगार करत नाही. माणूसदेखील आपल्या देशात फक्त पन्नास-साथ व पाश्चात्त्य देशांत शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी रोजगारासाठी धडपडत नव्हता. पृथ्वीवर ‘स्वयंपूर्णता’…